माझी शोधयात्रा खरं म्हणजे विविध टप्प्यात झाली.
१) मी शाळेत असताना - मी कोण व्हायचय? याचा अंदाज घेणारी मी
२) मी सायन्स कॉलेजमध्ये असताना मी डॉक्टर होऊ शकेन का? हे आजमावणारी मी
सायकोथेरपीच्या माझ्या स्वत:च्या प्रवासात शेवटी शेवटी मला जे उमगलं ते असं की, मी जगावर कावले होते, नशिबावर वैतागले होते, बाहेरची परिस्थिती आपण बदलू शकत नाही म्हणून हतबल झाले होते,
मी अनंताचा प्रवासी
-------------------
मी नेमकी कोण आहे? मी कोठून आले? मी कोठे चाललीय? पुढे काय? मृत्यूनंतर माझं काय होणार? जे मृत्यू पावलेत त्यांचं पुढं काय़ हे सर्व जन्म-मृत्यूचं चक्र नेमकं कशासाठी आहे?
परमात्मा मायेकरवी जन्म-मृत्यूचे चक्र फिरवतो
-------------------
गीतेमध्ये मी वाचलं की, ‘मी (भगवान कृष्ण) हे यंत्र चालवतो. मीच विश्वरेता आहे. मीच विश्वयोनी आहे. करणं-कारणं-कर्ता मीच आहे’. हे भगवंताचं वर्णन व्यासांनी केलंय.
मी चार शरीरांचा जीवात्मा
-----------------
लहानपणापासून वाचनाचा नाद मला होता. त्यात रामायण, महाभारात, पुराणं, त्यातील विविध प्रभावी व्यक्तींची ललित चरित्रं वाचनात होती.
मनुष्यदेहाचं महत्व
---------------
जे भयंकर पापी असतात ते विश्वप्रलयापर्यंत नरकातच राहातात जेव्हा पुन्हा सृष्टीची उत्पत्ती होते तेव्हा ते पुन्हा नरकातच उत्पन्न होतात किंवा यमराजाच्या आज्ञेने पृथ्वीवर येऊन गवत, कंद, गुल्म, झुडुपे,
- हा माणूस जन्म-मृत्यू-रोग-व्यथा-सुख-दुःख या दैनंदिन वास्तवाकडे इतरांपेक्षा वेगळ्या नजरेनं पाहतो.
- सगळं काही जर आपल्या मनाप्रमाणे घडत नाही हे त्याच्या लक्षात येतं.